सोमवार, ११ जून, २०१८

औद्योगिक विवाद कायद्यात महाराष्ट्र सरकारने सुचविलेल्या सुधारणांचा विरोध करा!

     औद्योगिक विवाद कायद्यात महाराष्ट्र सरकारने सुचविलेल्या सुधारणांचा विरोध करा!


औद्योगिक विवाद(.वि.)कायदा 1947 मध्ये सुधार करण्याच्यामहाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना राज्यातील सर्वच मोठ्या सक्रिय कामगारयुनियनांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत आहेमहाराष्ट्रातीलभाजप सरकार 2015 पासूनच .विकायद्यात सुधार करण्याचा प्रयत्नकरीत आहेपरंतू त्याला आत्तापर्यंत अपयशच मिळाले आहेज्याकारखान्यात 300 पेक्षा कमी कामगार आहेत अशा कारखान्यांना राज्यसरकारच्या पूर्व-परवानगीशिवाय बंद करणे अधिक सुलभ करण्यासाठीमहाराष्ट्र सरकारने पुन्हा सुधारणेचा प्रस्ताव ठेवला आहे.
आजवर ज्या कारखान्यांत 100 हून कमी कामगार काम करीत असतअशा कारखान्यांना बंद करण्यासाठी किंवा कामगार कपात करण्यासाठीसरकारच्या परवानगीची आवश्यकता नसायची.वि कायद्याच्याअंतर्गत समाविष्ट जवळजवळ 25.16 लक्ष कामगार काम करतअसलेल्या 37000 कंपन्यांपैकी 32000, म्हणजेच 87% कंपन्यांमध्ये100हून कमी कामगार काम करतातह्यांना सरकारच्या परवानगीचीगरज नसतेम्हणजेच महाराष्ट्रातील कामगारांचा मोठा तबका आधीचकंपन्या अचानक बंद होण्यापासून  कामगार कपातीच्या धोक्यापासूनसुरक्षित नाहीयनियमितपणे लाखों कामगारांना कंपन्यांमधून काढूनटाकले जाण्याच्या प्रमुख कारणांपैकी हे एक आहे.कामगार शक्तीचामोठा हिस्सा कंत्राटी तत्त्वांवर आर्थिक हलाखीत  असुरक्षितरोजगारांच्या परिस्थितींत काम करण्यास मजबूर होण्याचे हेही कारणआहेप्रस्तावित सुधारणांना मान्यता मिळून त्याचे कायद्यात रूपांतरझाले तर सुमारे 3400 कंपन्यांमध्ये काम करणारे जवळपास 5.84 लाखअजून कामगारकंपन्या बंद होण्यापासून  कामगार कपातीपासूनसंरक्षण गमावून बसतीलमग कंपन्या बंद करण्यासाठी आणिकामगारांना कामावरून कमी करण्यासाठी राज्य सरकारच्यापरवानगीची आवश्यकता जवळजवळ 11 लाख कामगार काम करतअसलेल्या फक्त 1365 कंपन्यांना असेलह्याचा अर्थ असा की 95%हून जास्त कंपन्यामधील 55% हून जास्त कामगार संरक्षण गमावतील.
कामगारांवरील ह्या हल्ल्याची तथाकथित तीव्रता कमी करण्यासाठीकामावरून कमी केलेल्या कामगारांना आज देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाई रक्कमेच्या तिप्पट भरपाई देण्याचा प्रस्ताव एका सुधारातकरण्यात आला आहेमात्र आम्हांला पूर्ण जाणीव आहे की आजच्यापरिस्थितीत भरपाई मिळवणे जवळजवळ अशक्यच आहेकारणऔद्योगिक न्यायालयाच्या फेऱ्यांत कामगारांना अडकवून भरपाईदेण्यापासून स्वतःला वाचवण्यात भांडवलदार तरबेज आहेतकामगारभिकारी नव्हेतते भरपाईसाठी भीक मागत नाहीत्यांना एक स्थायी मानाची नोकरी हवी आहे जी त्यांच्या  त्यांच्या परिवाराच्या सुरक्षित सन्माननीय जीवनमानाची हमी देईल.
ह्या सुधारणा लागू करण्यासाठी सरकारच्या अनेक तर्कांपैकी एक असाहीदिला जातोय की ह्यामुळे कंपन्या कंत्राटी कामगारांऐवजी स्थायी कामगाररूजू करण्यास प्रोत्साहित होतीलकारण अशा सुधारांनंतर 300 हूनकमी कामगार रूजू असणाऱ्या कंपन्यांना बंद करण्यासाठी अथवाकामगारांची कपात करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरजअसणार नाहीहा तर अतिशय फसवा तर्क आहेजर तो त्याचकामासाठी कंत्राटी कामगार रूजू करू शकत असेलतर कोणताभांडवलदार स्थायी कामगार रूजू करेल?
केंद्र सरकार  काही राज्य सरकारे अशा भांडवलदारांच्या हातातीलबाहुल्या बनले आहेत जे कामगार कायद्यांमध्ये सुधारांसाठी आक्रमकपणेपुढाकार घेत आहेतआजचे कामगार कायदे कामगारांना चांगले संरक्षणदेतात असे नाहीपरंतू भांडवलदार अशा सुधारांना पुढे रेटीत आहेत जेअधिकाधिक कामगारांना घोर संघर्षांतून प्राप्त झालेल्या अधिकारांपासूनवंचित करतीलविविध भांडवलदारी संघटनांनी प्रकाशित केलेलेदस्तावेज वाचले आणि विविध सरकारांनी वेळोवेळी घेतलेली धोरणेलक्षात घेतली तर हेच स्पष्ट होईल की केंद्र सरकार  विविध राज्यसरकारे भांडवलदारी हितांसाठीच काम करीत आहेतफेडरेशन इंडियन चेंबर  कॉमर्स अँड इंडस्ट्रीस फिक्की हा हिंदुस्थानातीलविविध भांडवलदारी संघटनांचा एक समूह आहे.त्याने 2014 मध्येप्रकाशित केलेले ’’कामगार धोरणांत प्रस्तावित सुधारणा’’ हे ह्याचेच एकउदाहरण आहेमध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारांनी कामगारकायद्यांत लागू केलेले सुधार आणि ते सुधार लागू करण्यासाठी दिलेलेतर्कफिक्कीच्या प्रकाशनाशी अगदी तंतोतंत जुळून येतातमहाराष्ट्रसरकारचे प्रस्तावित सुधारदेखील ह्याचाच एक नमूना आहेत.
म्हणूनच प्रस्तावित सुधार हे कामगारांच्या अधिकारांवर एक मोठा हल्लाआहेतविविध सरकारे अनेक कामगार कायद्यांमध्ये सुधार करण्यासाठीपुढाकार घेत आहेतसर्वच कामगारांनी एकजुटीने ह्या सर्व प्रयत्नांचाविरोध करायला हवामग ते कोणत्याही युनियन मध्ये का असोनात.हेअतिशयच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा